निकिता तोमर च्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी औरंगाबाद शहरातील महिलांची एकमुखी मागणी…

औरंगाबाद : सबला उत्कर्ष ( विना विजय पाटणी ) :- औरंगाबाद शहरातील निकिताच्या मारेकरी ला कडक कारवाई करण्यासाठी औरंगाबाद शहरातील महिला एकत्र आल्या. हरियाणात इस्लाम कबूल न केल्याप्रकरणी निकिता तोमर या तरुणीची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ शहरातील महिलांनी क्रांती चौक येथील झाशी राणी स्मारकास एकत्र येत मार्शल पेटून निकिताला श्रद्धांजली वाहिली. निकिताच्या मारेकरी तशीच खानला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली महिलांवरील अत्याचार वाढतच आहे निकिता निर्भया मात्र या सारख्या घटना थांबवायला हव्यात असेही निवेदनात म्हटले त्यांनी संबोधले आहे. त्यात सबला उत्कर्ष च्या पदाधिकारी छाया भोसले व विना पाटणी तसेच किरण शर्मा, विजय कुलकर्णी, कीर्ती शिंदे, वंदना कुलकर्णी छाया बंसल, ललिता कारवा, वनिता खंडेलवाल यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *